'बीड लोकसभा मतदार संघातील पोट निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या घरातील कोणी उभा राहणार असेल तर आपला पक्ष तेथून निवडणूक लढविणार नाही' असं राष्ट्रवादीचे नेते...
अशोक चव्हाण यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला शुक्रवारी होण्याची शक्यता आहे.पेड न्यूज प्रकऱणी निवडणूक आयोगाकडे सुरू असलेली सुनावणी रविवारी संपली असून 20 जूनपर्यत त्याचा निकाल...
टोल प्रकऱणी सरकारनं महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केलीय हे आज पुन्हा दिसून आलंय.राज्यातील 44 टोल बंद कऱणयची घोषमा सरकारनं केली असली तरी त्याबाबतचा अंतिम निर्णय...
टाइम्स ऑफ़ इंडियानं बातमी दिलीय,मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चालले म्हणून.लोकसभा निवडणुकीत कॉग्रेस-राष्ट्रवादीचं झालेलं पानिपत आणि राज्यातील कॉग्रेस पक्षाचे आमदार तसचे राष्ट्रवादी पक्षाचा चव्हाण यांना असलेला...
लोकसभा निवडणुकीत पराभवामुळे राणे कमालीचे अस्वस्थ असून त्यांच्या पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. त्यामुळं राणे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र भाजप नेते एकनाथ...
आपच्या स्वयंघोषित क्रांतीच्या जनक आणि " महान नेत्या " अंजली दमानिया यांनी आपचा राजीनामा दिलाय.पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व आणि पदाचाही त्यांनी त्याग केलाय.अंजलीताई म्हणे आता...
महाराष्ट्रात बारा व्यक्तींना आमदार म्हणून विधान परिषदेवर पाठविण्याचा राज्यपालांना अधिकार आहे.अशा व्यक्तींची निवड सामांन्यतः
पत्रकारिता,साहित्य,कला,क्रीडा आदि क्षेत्रातील मान्यवरामधून करावी अशी घटनाकारांची अपेक्षा होती.या अपेक्षेला सांप्रतच्या...
भाजप नेते नितीन गडकरी यांची बदनामी केल्याप्रकरणी 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल यांना दिल्ली येथील पटियाला हाऊस न्यायालयाने २३ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे....
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...