आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मारक सिंधुदुर्ग नगरीत उभं राहात आहे.यासाठी 4 कोटी 55 लाख रूपये सरकारने मंजूर केले आहेत.या स्मारकाचा आणि पत्रकार...
जयललिता यांचे निधन झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावला होता.हजारो पोलिस कर्मचारी रस्त्यावर बारा-बारा तास डयुटी करीत होते.मात्र...
पत्रकार आणि उपहासात्मक लिखाणासाठी प्रसिद्ध असणारे,ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, भाजपचे माजी राज्यसभा खासदार श्रीनिवास अय्यर रामास्वामी ऊर्फ चो रामास्वामी यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन...
*सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पत्रकारांनी राबवली स्वच्छता मोहिम*
*मणदूर येथील हुतात्मा संकुलाची केली स्वच्छता*
समाजाचा जागल्या म्हणून पत्रकार लोकांना न्याय मिळवून देण्याचा तर काम करीत असतातच...
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगप्रसिद्ध ‘टाइम’ मॅग्झिनचा यंदाचा ‘पर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार पटकावला आहे. या ऑनलाईन सर्व्हेत मोदींना वाचकांची सर्वाधिक पसंती...
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे यांचे प्रतिपादन
देश बदलला, लोक बदलले, पण मिडिया मात्र बदलली नाही, ही बाब माध्यमांसाठी, तसेच लोकशाही आणि व्यक्ती स्वातंत्र्यासाठी अत्यंत गर्वाची...
*कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर*
*साप्ताहीक पावनज्योत चे संपादक कै. शि.म. ज्ञानदेव मोहेकर राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार*
*अभय देशपांडे(राजकीय विश्लेषक, मुंबई )*
*कै....
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...