'युनिक आयडेंटीफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया'ला अवघ्या चारच दिवसांत आपली भूमिका बदलावी लागली.'आधार कार्डासाठी सरकारनं जमा केलेली माहिती सुरक्षित नाही,कोट्यवधी कार्डधारकांची माहिती अवघ्या दहा मिनिटात...
ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न आणि आपण सारे...
इंदापुरात झाली व्यापक चर्चा..
'ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न' हा व्यापक चर्चेचा,चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.कोणतंही संरक्षण नाही,अधिस्वीकृती नाही,आणि आर्थिक आघाडीवर...
हिंदी पत्रकारितेचे भिष्माचार्य
बाबुराव पराडकर आणि खास मराठी करंटेपणा
पराड.मालवण तालुक्यातलं छोटसं खेडं.कोकणातील इतर खेडयासारखंच.निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं पण सरकारी अनास्थेचा बळी ठरलेलं.विकास काय असतो...
नवी दिल्ली : पत्रकार अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्ही चॅनलवर एका हिंदी न्यूज चॅनलच्या पत्रकाराला गुंड संबोधल्याबद्दल बुधवारी ( दि. 10) रात्री उशीरा माफी मागण्याची वेळ आली. यासाठी...
'युनिक आयडेंटीफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया'ला अवघ्या चारच दिवसांत आपली भूमिका बदलावी लागली.'आधार कार्डासाठी सरकारनं जमा केलेली माहिती सुरक्षित नाही,कोट्यवधी कार्डधारकांची माहिती अवघ्या दहा मिनिटात...
आधारची माहिती केवळ पाचशे रूपयांत विकली जाते अशी बातमी द ट्रिब्युनच्या प्रतिनिधी रचना खेरा यांनी दिल्यानंतर सरकारच्या नाकाला जबरदस्त मिर्च्या झोंबल्या.सरकारनं याचा इन्कार तर...
*पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*
जयपूर दि. 9 - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे पत्रकारांना लेखन स्वातंत्र्याचा...
आधार'बाबतची बातमी भोवली,
'ट्रिब्यून'च्या पत्रकाराविरोधात गुन्
'आधार'बाबतची माहिती अवघ्या ५०० रुपयांमध्ये विकली जात असल्याचे वृत्त देणाऱ्या 'द ट्रिब्यून'च्या पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 'युनिक...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...