रायगड जिल्हय़ातील चिंचोटी, दिवेआगर आणि बांधापाडा या तीन गावांची निवड सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी करण्यात आली आहे.
मात्र या गावांमध्ये विविध योजना अंमलबजावणी करताना स्थानिक...
राज्यातील महत्त्वाच्या महामार्गापैकी असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला येत्या जानेवारीत प्रारंभ होण्याची चिन्हे आहेत.
या महामार्गापैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भाग रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या...
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यानंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे हिंदूत्त्ववादी संघटनांच्या रडारवर असल्याची माहिती
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यानंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे हिंदूत्त्ववादी संघटनांच्या...
मुंबई : ठाण्यात वृत्तपत्र विक्रेत्यांना ज्या पद्धतीने महापालिकेने काही अटी व शर्तीच्या आधारे फुटपाथवर स्टॉल उभारण्याची परवानगी दिली आहे; त्याच पद्धतीने मुंबई महापालिकेने मुंबईतील...
वर्तमानपत्रांची संख्या वाढतेय..
नवी दिल्ली :
इलेक्टॉनिक मिडिया आला तेव्हा अनेकांना वाटलं आता वर्तमानपत्रांची सद्दी संपली.असं झालं नाही.वर्तमानपत्रांचे वाचक तर वाढतच गेले पण नव्याने वर्तमानपत्र ,सुरू...
मुंबई, दि. ६ - भारताचे नागरिकत्व सोडून इसिसचा अधिकृत प्रवक्ता होण्याची इच्छा असल्याची वादग्रस्त पोस्ट जुबेर अहमद खान नामक तरुणाने सोशल मिडीयावर टाकल्याने खळबळ...
-
मराठी पत्रकार परिषदेच्या व्दैवार्षिक निवडणुकीत अकोल्याचे सिध्दार्थ शर्मा यांची कार्याध्यक्षपदी तर नाशिकचे यशवंत पवार यांची सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाली आहे.सलग दुसर्यांदा संस्थेची बिनविरोध निवड...
आज रविवार.दैनिकाच्या पुरवण्यांचा दिवस.पुरवण्या म्हणजे वाचकांसाठी मेजवाणी.मी देखील सकाळीच सारे अंक चाळतो.वाचतो.दैनिकांच्या या पुरवण्यातून साधारणतः आठवड्यातील महत्वाच्या घटनांचं प्रतिबिंब उमटत असतं.गेली आठ पंधरा दिवस...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...