गोकुळनीती दैनिकाचे संपादक अर्पण गोयल यांच्यावर काल रात्री तीन व्यक्तिंनी हॉकीस्टिकने हल्ला केला.त्यात ते गंभीर जखमी झाले असून या प्रकराणाची फिर्याद कदीम पोलिस ठाण्यात...
सोलापूर - महाराष्ट्र सरकार पत्रकारांना संरक्षण देण्यास उत्सुक नाही हे दिसून येत असल्यानं गुंड आणि समाजकंटक अधिकच मोकट सुटले असून ते आता पत्रकारांना भरचौकात...
पाटोदा- बीड जिल्हयातील पाटोदा येथील पुण्यनगरीचे वार्ताहर अमिर शेख यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला केला गेला.त्यात ते गंभीर जखमी झाले असून पाटोदा येथे त्याच्यावर उपचार...
महाराष्ट्रात पोलिसांची अरेरावी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत.औरंगाबाद येथील आयबीएनचे पत्रकार सिध्दार्थ गोदाम यांनाही...
आज आणखी एका पत्रकारावर राज्यात हल्ला झाला तर अन्य एका ठिकाणी पोलिसांनी पत्रकाराला धक्काबुक्की केली.पहिली घटना रायगड जिल्हयातील खोपोलीतली आहे.पत्री सरकार या साप्ताहिकाचे संपादक...
मुंबई( प्रतिनिधी ) चार दिवसांपूर्वी मुंबईतील पत्रकार अनिल जोशी यांचे अपहरण करून त्यांच्याकडील 49 हजार रूपये लुबाडून पळ काढणाऱ्या टोळीतील दोघांना पोलिसांन काल अटक...
खामगाव येथील संपादकांवरील हल्ल्याची घटना ताजी असतानाच आज परभणी येथे देखील दैनिक गावकरीचे पत्रकार मोहसिन खान यांच्यावर जीवघेणा हल्ला केला गेला.जिल्हयातील काही गुंडांना तडीपार...
खामगा-बुलढाणा जिल्हयातील खामगाव येथील दैनिक लोकोपचारचे संपादक काका रूपारेल यांच्याघरावर 17च्या रात्री अज्ञात इसमांनी हल्ला करून त्यांच्या हत्येचा प्रय़त्न् केला.
काका रूपारेल हे श्यामलाल रस्त्यावरील...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...