एक सल.... मित्राच्या पराभवाची!
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक प्रश्न विचारला होता 'मत कुणाला देणार?,विकासाला की,थापेबाजीला?अनेकदा हे मत थापेबाजांनाच जातं.केलेली काम,प्रामाणिकपणा,निष्ठा या गोष्टी गौन...
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर रायगड जिल्हयातील राजकारण कसे असेल ?,शिवतीर्थावर कोणत्या रंगाचा ( किती ) ध्वज फडकेल ? याबद्दल रायगडात उत्सुकता असणं...
शेतकरी कामगार पक्षाची ताकद अलिबागपुरतीच उरली आहे,नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत हा पक्ष जिल्हयातही चौथ्या स्थानावर फेकला गेला.अलिबाग सोडली तर एकही नगरपालिका शेकापच्या वाटयाला आली...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...