महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे 11 हजार कोटीची वीज बिलाची थकबाकी आहे असं सरकार सागत आहे.पण उद्योगपतींनी सरकारला आणि सरकारी बॅकांना किती चुना लावलाय बघा..7,100 कोटींचा चुना...
मुरूड-जंजिरा येथे पर्यटनास आलेल्या मुंबईच्या सहा जणांचा समुद्रात बुडून मृत्यु. काही दिवसापूर्वी वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या या बातमीने मनाला अतिशय क्लेष झाला. बातमी तर दुख:द...
उद्याचा बातमीदार ही केवळ वेबसाईट नसून पत्रकारांच्या चळवळीचे ते व्यासपीठ बनले आहे.माध्यमातील प्रत्येक चळवळी,घटना,घडामोडींचे प्रतिबिंब बातमीदारमध्ये उमटत असते.त्यामुळेच बातमीदार ही वेबसाईट पत्रकारितेच्या विश्वात लोक...
हिंदवी स्वराज्याची राजधानी,शिवराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार आणि शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची आठवण करून देणाऱ्या किल्ले रायगडला जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्रातील नव्या सरकारने प्रयत्न...
२१मे १९९१चा तो दिवस मला आजही आठवतो.मी तेव्हा नांदेडच्या लोकपत्रमध्ये वृत्तसंपादक होतो.फेब्रुवारीमध्येच अंक सुरू झाला होता.अजून घडी बसायची होती.टेक्निकल अडचणीही जाणवत होत्या.त्यातच २१ तारखेला...
अलिबागमध्ये असतानाचा माझा एक जुना सहकारी बापू आफळे याचं निधन झाल्याची बातमी मन अस्वस्थ करून गेली.खरं तर बापूचं वय काही जाण्यासारखं नव्हतंच.आत्ताच तो साठीत...
15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं.सारी संस्थानं भारतात विलिन झाली.अपवाद होता तो,जुनागड,हैदराबाद,जम्मू-काश्मीर आणि मुरूड जंजिरा संस्थानचा.जुनागड,हैदराबाद आणि जंजिरा संस्थानात राजे मुस्लिम होते.प्रजा हिंदू होती.जम्मू-काश्मीरमध्ये...
फेब्रुवारी २०१४ मध्ये मिलिंद अष्टीवकर आणि आम्ही काही मित्र अंदमान निकोबारला गेलो होतो.. आठ दिवसांचा हा दौरा होता.. अप्रतिम निसर्ग सौंदर्य ही अंदमानची आजची...
माणिकराव देशमुख : एका संघर्षाची अखेर
गावचा विकास हा त्यांचा ध्यास होता,गाव राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं.. वयाची साथ नव्हती...
पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आज पुणे येथे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद...
पत्रकार भवनांच्या जागा भाड्याने घेऊन तेथेच माहिती भवन सुरू करावेएस. एम. देशमुख यांची मागणी
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात माहिती भवन उभारून त्यावर कोट्यवधी रूपये...
मुंबई - गोवा महामार्ग का रखडला?
दीर्घकाळ रखडलेला प्रकल्प म्हणून मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाची इतिहासात नोंद होऊ शकते.. रस्त्यावर होणारे अपघात आणि स्थानिक राजकारण्यांची...