त्यांची मतं लोकांना पटोत किंवा न पटोत,त्यांची भूमिका प्रेक्षकांना आवडो अथवा न आवडो त्यांनी ती नेहमीच रोखठोक,सडेतोडपणे मांडली.ताकाला जाऊन भांडं लपविण्याचा प्रयत्न त्यांनी कधी...
शेतकर्यांच्या प्रश्नांकडं मिडिया कानाडोळ करतोय का?
विदर्भ आणि मराठवाडयातील शेतकर्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय झालेला आहे.कर्जबाजारीपणातून बहुतेक आत्महत्या झालेल्या असल्या तरी याला फाटे फोडून विषयाचं...
विनम्र निवेदन
मित्रांनो,
मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन तसेच इतर कार्यक्रम असले की काहीतरी करून अपशकून करण्यासाठी काही नतद्रष्टांच्या विध्वंसक शक्ती सक्रीय होत असतात , त्या यावेळी...
पत्रकार बंधु-भगिनींनो.
विदर्भाच्या पवित्र आणि पावन भूमीत मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आपलं दुसर्यांदा स्वागत करताना मला मनस्वी आनंद होत आहे.2000 मध्ये विदर्भातीलच वाशिममध्ये परिषदेचे...
एस.एम.देशमुख आणि टीमने सलग बारा वर्षे लढा देऊन महाराष्ट्रातील पत्रकारांना पत्रकार संरक्षण कायदा मिळवून दिला.एवढंच नव्हे तर राज्यातील पत्रकारांचे छोटे-मोठे 21 प्रश्न सोडविले आणि...
7 एप्रिल 2017 रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पत्रकार संरक्षण कायदा एकमतानं संमत झाला.बारा वर्षांच्या पत्रकारांच्या लढाईचा गोड शेवट झाला.त्यानंतर कायदा न वाचताच या कायद्याबद्दल...
चर्चासत्र
ग्रामीण पत्रकारिताः दशा आणि दिशा
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहून तिथल्या प्रश्नांशी भिडणारे,तिथल्या विकासात महत्वाची भूमिका पार पाडणारे,प्रसंगी पदरमोड करून सामाजिक बांधिलकी जपणार्या ग्रामीण पत्रकारांची दुःख...
शेगाव अधिवेशनास येणार्या पत्रकार मित्रांसाठी महत्वाचे
मराठी पत्रकार परिषदेचे 41 वे अधिवेशन येत्या 19 आणि 20 ऑगस्ट 2017 रोजी बुलढाणा जिल्हयातील श्री क्षेत्र शेगाव...
फेब्रुवारी २०१४ मध्ये मिलिंद अष्टीवकर आणि आम्ही काही मित्र अंदमान निकोबारला गेलो होतो.. आठ दिवसांचा हा दौरा होता.. अप्रतिम निसर्ग सौंदर्य ही अंदमानची आजची...
माणिकराव देशमुख : एका संघर्षाची अखेर
गावचा विकास हा त्यांचा ध्यास होता,गाव राळेगण किंवा हिवरे बाजार सारखं व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं.. वयाची साथ नव्हती...
पुणे : मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आज पुणे येथे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद...
पत्रकार भवनांच्या जागा भाड्याने घेऊन तेथेच माहिती भवन सुरू करावेएस. एम. देशमुख यांची मागणी
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात माहिती भवन उभारून त्यावर कोट्यवधी रूपये...
मुंबई - गोवा महामार्ग का रखडला?
दीर्घकाळ रखडलेला प्रकल्प म्हणून मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाची इतिहासात नोंद होऊ शकते.. रस्त्यावर होणारे अपघात आणि स्थानिक राजकारण्यांची...