पत्रकारावर कोयत्याने हल्ला
सातारा : सातारा जिलहयातील
शिरवळ येथील लोकमत चे पत्रकार मुराद पटेल यांच्यावर काल रात्री उशिरा 6 अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने हल्ला केला त्यात ते...
नवी दिल्ली :ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना 2018 सालासाठीचा कुलदीप नय्यर पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित केले जात आहे. दिल्लीतील गांधी शांती प्रतिष्ठानच्यावतीने हा पुरस्कार...
नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचे समर्थक असलेले काही नेते व कार्यकर्ते सोशल मीडियावर पत्रकारांना धमक्या देत आहेत. तसेच, त्यांना...
चेन्नईः रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या एका पत्रकाराला कॉग्रेस अध्यक्ष राहूल गांधी आपल्या गाडीत घेतात,त्याच्या जखमांवर फुंकर घालतात आणि त्याला नजिकच्या रूग्णालयात दाखल करतात...
पत्रकार संरक्षण कायदा
रविवारी बरोबर दोन वर्षे होतील.7 एप्रिल 2017 रोजी राज्यातील पत्रकार परस्परांचं अभिनंदन करीत होते,ढोल - तासे वाजविले जात होते,पेढे...
पत्रकारांवर हल्ले झाले,पत्रकारांना खोटया गुन्हयात अडकविले गेले,पत्रकार ज्या वर्तमानपत्रात किंवा वाहिन्यांवर काम करतात त्या माध्यम समुहाच्या मालकांवर दबाव आणून अनेक पत्रकारांना रस्त्यावर आणून झाले,पत्रकारांच्या...
निवडणुका,पाणी टंचाई आणि आम्ही...मराठवाडयात एकीकडं प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे तर दुसरीकडे घोटभर पाण्यासाठी लोकांची पायपीट सुरू आहे.पिण्याचे पाणी,गुरांचा चार,रोजगार आदि प्रश्नांमुळं जनता त्रस्त असताना...
रायगड जिल्हा मावळ आणि रायगड अशा दोन लोकसभा मतदार संघात विभागला गेलाय.परिणामतः शेकापची शक्ती देखील विभागली गेलीय.त्यामुळं शेकापची स्थिती अशी झालीय की,शेकाप दोन्ही मतदार...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...