'१९९९ साली झालेले कारगिल युद्ध भारताला मुसलमान सैनिकांनी जिंकून दिले, हिंदूंनी नव्हे,' असे भयंकर वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशचे अल्पसंख्याक मंत्री आझम खान यांनी केले...
आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना आज पुन्हा एकदा दिल्लीतील सुल्तानपुरी भागात रोड शो दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने थप्पड लगावली.
दिल्लीतील सुलतानपुरीमध्ये केजरीवाल प्रचारासाठी रोड...
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि थोर विचारवंत दत्ताजी ताम्हणे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. मुंलुंडच्या साईधन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र वयाच्या १०१ व्या वर्षी...
शिवसेना आणि मनसे या पक्षांमधलं वितुष्ट आज पुन्हा समोर आलं. दोन्ही पक्षाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आपला अर्ज भरण्यासाठी मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. तिथे...
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील वाद आता नळावरील वादासारखे अत्यंत खालच्या पातळीवर आले आहेत.राज ठाकरे य़ांनी टाळी द्यायच्या ऐवजी फोन...
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी आज महायुतीत सहभागी होवून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राज्यातील आघाडी सरकारने मराठा...
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्गात निलेश राणेंविरोधातला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा वाद आता विकोपाला गेलाय. उद्योगमंत्री नारायण राणे यांचा मुलगा आणि आघाडीतर्फे लोकसभेचे उमेदवार असलेले निलेश राणे...
आम आदमी पीर्टीचे उमेदवार आशूतोष यांच्याकडं आठ कोटी रूपयांची संपत्ती आहे.ही माहिती त्यंानीच चांदणी चाौक लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज भरताना दिली.यामध्ये आपल्या...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...