शिवसेनेने आज (शुक्रवारी) लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या १५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नावांची घोषणा केली.
दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही...
आमदारांच्या पेन्शन वाढीच्या विरोधात दाखल केलेल्या जनहितयाचिकेवरील सुनावणी आता 21 मार्च रोजी होत आहे.ऑगस्टमध्ये ही याचिका दाखल केली गेली होती.आतापर्यत सात-आठ वेळा तारीख पडली.निवडणुकांपुर्वी...
अर्जुन पुरस्कार,राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार,ध्यानचंद पुरस्कार,शिवछत्रपती पुरस्कार,हिंद केसरी,रूस्तम-ए-हिंद,भारत केसरी,महान भारत कसेरी हे पुरस्कार प्राप्त खेळाडूंन आता शासकीय विश्रामगृहात शासकीय दराने आरक्षण मिळणार आहे.सरकारने चांगला...
दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय केंर्दीय मंि6मंडळाने काल रात्री घेतला.राष्ट्रपतीभवनातून अधिकृत सूचना निघाली की दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होईल.तात्काळ निवडणुका घेण्याच्या अरविद केजरीवाल...
दिल्लीतील सत्ता सोडल्यानंतर मोकळे झालेले अरविंद केजरीवाल आता देशभरात भ्रष्टाचार विरोधी रान पेटविणार आहेत.23 फेब्रुवारी रोजी हरियाणातून आणि 2 मार्च रोजी युपीतून केजरीवाल मोहिमेची...
एक आनंदाची बातमी आहे.गेल्या दहा-बारा दिवसांपासून बेवारस असलेल्या मुंबईला अखेर पोलिस प्रमुख मिळाला आहे.एटीएसचे प्रमुख राकेश मारिया हे आता मुंबईचे पोलिस आयुक्त असणार आहेत.सत्यपालसिंह...
मनसे प्रमुख राज ठाकरे यांना नाशिक महापालिकेतील सत्ता आता ओझे वाटायला लागली आहे काय?नाशिकचे ओझे डोक्यावरून उतरविण्याची तयारी त्यांनी चालू केलीय का ? -...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...