मी अँकर
अँकरिंग हे ऐऱ्या गबाळ्याचं काम नव्हे.त्यासाठी लागते विद्वत्ता,हजरजबाबीपणा,समयसूचकता,अनेक गोष्टींचं व्यवधान,ताज्या घटनाची माहिती,भाषेवर हुकुमत वगैरे.हे गुण ज्यांच्या अंगी असतात तेच चांगले अँकर होऊ शकतात.अँकर...
एबीपी माझा या वाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर हे एक प्रज्ञावंत पत्रकार आहेत.आटपाडी सारख्या एका सदा दुष्काळी भागातून येऊन महाराष्ट्राच्या पत्रकारितेत आपला वेगळा ठसा...
कालानुरूप बदल अटळ असतात.या बदलाचं स्वागत करणंही गरजेचं आणि बऱ्याचदा अपरिहार्य असतं.एक काळ असा होता की,प्रिन्ट मिडियाची मक्तेदारी होती.अगोदर दूरदर्शन आणि नंतर खासगी वाहिन्या...
महाराष्ट्रातील पत्रकारांवर सातत्यानं हल्ले होत आहेत.साधारणतः दर पाच दिवसाला एका पत्रकारावर राज्यात कोठे ना कोठे हल्ला होत असतो. संतापाची गोष्ट अशी की,ज्या पत्रकारांवर हल्ले...
सलमान प्रकरणाला माध्यमांनी अवास्तव कव्हरेज दिलं असा सूर व्यक्त होतंोय.सलमानसाठी दोन दिवस देणा़ऱी माध्यमं भूसंपादन विधेयक असेल किवा शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील अशा सामांन्यांशी निगडीत...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...