रत्नागिरीच्या दक्षिणेला 15 किलो मिटर अंतरावर पावस आहे.उत्तरेला 25 किलो मिटरवर गणपतीपुळे आहे.निसर्ग आणि आध्यात्माचा वारसा लाभलेली ही दोन्ही गावं रत्नागिरी जिल्हयाच्या वैभवात भर...
माझी जन्मभूमी मराठवाडा असली तरी जवळपास वीस वर्षे मी कोकणात होतो. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीनही जिल्हयात मी प़चंड भटकंती केली. सारा कोकणच...
नवी दिल्ली : राजकीय संकटात सापडलेल्या मालदीवमध्ये दोन भारतीय पत्रकारांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. मणी शर्मा आणि आतिश रावजी पटेल अशी या दोघांची...
आपणाकडे पत्रकारिता विषयातील पदवी (बीजे) असेल,आपणास मराठठी ,इंग्रजी आणि हिंदी या भाषा अवगत असतील,आपलं वय 33 वर्षांपेक्षा कमी असेल ( मागासवर्गींयांसाठी 38) आणि मुख्य...
पत्रकारांवरील हल्ल्यांची सरकारनं राज्यसभेत
दिलेली आकडेवारी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी
नवी दिल्लीः देशात पत्रकारांवर किती हल्ले होतात ?,किती पत्रकारांचे खून पडतात ?,वृत्तपत्र स्वातंत्र्याला मारक ठरणार्या कोणत्या घटना...
जालनाः पत्रकारावर हल्ला कश्यामुळं होईल याचा नेम नाही.विरोधात बातमी दिली म्हणून हल्ला झाल्याच्या घटना आपण रोज बघतो.मात्र बातमीत नाव नाही छापले म्ङणून ही आता...
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कर्जत मेळाव्यात पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात '2019 हे वर्ष राष्ट्रवादी कॉग्रेसचे आणि शरद पवारांचे आहे' असं भाकित केलं होतं.ते...
2017 हे वर्ष देशातील मिडियासाठी फार उत्साहवर्धक नव्हते.हल्ले,खोटे गुन्हे,बदनामीचे खटले,संपादकांची हकालपट्टी,शो बंद करणे,इंटरनेट सेवा खंडीत करून पत्रकारांच्या कामात व्यत्यय आणणे,सोशल मिडियावरील पोस्टच्या निमित्तानं पत्रकारांना...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...