शेतकर्यांनो भिऊ नका
'शेतकर्यांनो, भिऊ नका'
"शेतकर्यांनो, भिऊ नका"
असे आवाहन केलंत तुम्ही,
पण
उसवलेलं आयुष्य
सांधायचं कसं?
हे नाही सांगितलंत तुम्ही!
धीर धरा,कळ काढा
असा सल्ला
दिलात तुम्ही,
पण
पीक गेलं.कर्ज वाढलं,
सावकाराच्या फासातून
सुटायचं कसं ?
त्यावर बोलला...
----------------------------------------------
कवतूक तर लई झालं , आता तरी थांबा साहेब!
----------------------------------------------
दिल्लीत झालं,अन गल्लीतही झालं
कवतूक तर लई झालं,
हे सारं आता थांबवा साहेब,
अन आमच्या गळ्याभोवती आवळलेल्या
फासाची गाठ जरा...
इच्छापत्रात शेतकरी आणि सेवेकऱ्यांसाठी लाखोंचे दान
इच्छापत्रात शेतकरी आणि सेवेकऱ्यांसाठी लाखोंचे दान; मुलींच्या नावे फक्त पुण्यातील एक सदनिका शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत शरद जोशी यांनी...
मॅग्रोजची वाढ होत असेल तर ते चांगले की वाईट?,सामांन्य माणूस आणि पर्यावरण प्रेमी याचं स्वागतच करतील.कारण मॅग्रोजची बेकायदा कत्तल होत असल्यामुळे पर्यावरण धोक्यात आलंय...
Dec 16: The Himachal Pradesh High Court today directed the state government to frame a comprehensive welfare scheme for improving working conditions of the...
जळगाव - PI अशोक सादरे व संबंधित कव्हरेजमुळे चिडून जळगावात "लोकमत"च्या पत्रकाराला धमकी दिली गेली आहे. याप्रकरणी "लोकमत"ने वकीलामार्फत SP कडे तक्रार दिली आहे,खरेतर,...
रायगडमध्ये जलयुक्त शिवारची 351 कामे पूर्ण
रायगड जिल्हयात जलयुक्त शिवार योजनेतून 1 हजार 350 कामे सुचविण्यात आली असून त्यापैकी 351 कामे पूर्ण झाली आहेत तर...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...