महाराष्ट्रातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्लयामध्ये गेल्या दोन महिन्यात घट झाली असली तरी युपीत मात्र पत्रकरांवरील हल्ल्यामध्ये चिंताजनक वाढ झाली आहे.यादव मंत्रिंडळातील मंत्री रामगोविंद चौधरी यांचे...
चेन्नई- जय ललिता यांना शिक्षा झाल्यानंतर चेन्नई आणि तामिळनाडूच्या अन्य भागात उसळलेल्या हिंसाचारानंतर जमावाने मिडियाला टार्गेट केल्याचे दिसते आहे.एनडीटीव्हीची ओबी व्हॅन,टाइम्स नाऊचे पत्रकार तसेच अन्य...
जगभरात पत्रकारांवरील हल्ल्लयाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झालेली आहे.खालील आकडेवारी व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजण घालणारी आहे.
2014मध्ये जगभरात 46 पत्रकारांना ठार करण्यात आलं,
यातल्या बारा जणांच्या मृत्यूचं...
मिडिया का आदमी है,इसे गोली मार देते है वरना बादमे दिक्कत करेगा हा डायलॉघ एखादया चित्रपटातील नाही तर गाजियाबाद येथील पत्रकार आशिष चित्रांशी यांच्यावर...
विस्फोट डॉट कॉमचे संपादक संजय तिवारी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला गेला.परवा दरियागंज येथील त्यांच्या निवासस्थानी अनुप शक्ती नावाचा एक तरूण तयारीसह आला.ओळख असल्यानं त्याच्याशी...
वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीच्या बिलाची वारंवार मागणी करूनही ती न देणाऱ्या कॉग्रेसच्या एका माजी पदाधिकाऱ्याने वैजापूर तालुक्यातील गारज येथील पत्रकार बाबासाहेब पवार यांना यांना मोबाईलवरून...
कुरूक्षेत्र येथे काल पोलिसांनी पत्रकारांवर अमानुष काठ्या चालविल्या.एका त्यात हिंदुस्थान टाइम्सचे विशाल जोशी यांना जबर मार बसला आहे.काही लोक गुरूव्दारात घुसत असताना त्याचे चित्रिकरण...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...