'तो' पत्रकार आहे म्हणून...
परभणी जिल्हयातील पूर्णा येथील पत्रकार दिनेश चौधरी यांच्यावर एका राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यानं अॅसिड हल्ला करून त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला.त्याबद्दलचा...
महाराष्ट्रात पत्रकारांवर सातत्यानं हल्ले होत आहेत.अलिकडच्या काळात पत्रकारांवरील हल्लयााच्या काही घडलेल्या घटना.गेल्या साडेपाच महिन्यात महाराष्ट्रात 32 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.ही आकडेवारी केवळ आमच्याकडं आलेल्या...
नाशिक प्रतिनीधी :- जुने नाशिक येथिल भद्रकाली पोलिस ठाण्यात दिनंक २३/३/१५ रोजी बलतकाराच्या गुन्ह्याची माहीती घेण्याकरीता काही पत्रकार गेले होते त्याच्याबरोबर एका स्थानिक वृत्तवाहीनीचे...
जालना येथील टीव्ही-9चे प्रतिनिधी गणेश जाधव यांच्यावर आज वालूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला.जिल्हयातील तीर्थपुरूजवळ ही घटना घडली.तीर्थपुरी येथे बेकायदेशीर रेती उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर...
मासा मारायला किमान पाण्यात जावं लागतं,
वाघ मारायला थेट जंगलात जावं लागतं
या शिकारी पेक्षा फारच सोपं असतं
भरदिवसा आम्हाला रस्त्यावर मारणं,बदडणं...
आम्हाला बदडणं फारच सोपं असतं
कारण..
आम्हाला नसते झेड...
इस्लामी कंटरपंथीयांविरोधात 'मुक्तो-मनो' (मुक्त मन) या आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून 'आवाज' उठवणारे अमेरिकन ब्लॉगर अविजीत रॉय यांची ढाक्यात हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या...
रायगडमध्ये सकाळच्या पत्रकारावर हल्ला
रायगड जिल्हयातील माणगाव येथील सकाळचे बातमीदार कमलाकर होवाळ यांना आज भाल येथे काही गुंडांनी मारहाण केली.मुंबई-दिल्ली औद्योगिक कॅरिडोरसाठी 21 गावातील जमिन...
उस्मानाबाद जिल्हयातील कळंब येथील देशभक्त साप्ताहिकाचे संपादकलक्ष्मण दग़डू शिंदे यांच्यावर आज कळंब मध्येच हल्ला करण्यात आला.त्यांनी कळंब पोलिसात तक्रार दाखल केली आहे.शिंदे यांना मुका...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...