तुळजापूर ः तुळजापूर येथील दीव्य मराठीचे प्रतिनिधी प्रदीप अमृतराव यांच्यावर गुरूवारी काही गुंडांनी हल्ला केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
तुळजापूर येथील कमानवेश भागात काही गुंडांनी...
मुंबईः #MeToo मोहिमेत आज एका महिला पत्रकारानं देखील आपल्या लैगिक शोषणाच्या विरोधात आवाज उठविला आहे.प्रसिध्द गायक कैलाश खेर यांनी आपल्याला चुकीच्या पध्दतीनं स्पर्श केल्याचा...
जामखेडः पत्रकार संरक्षण कायदयाची अंमलबजावणी करायला सरकार टाळाटाळ करीत असल्याने राज्यात पत्रकारांवर होणार्या हल्ल्यांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे.जामखेड येथे आज एका छायाचित्रकारावर जीवघेणा...
मराठी पत्रकार परिषदेकडून निषेध
मुंबईः वादग्रस्त भाजप नेते राम कदम यांच्या कार्यकर्त्यांंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला फोन करून तेथील महिला पत्रकारांशी असभ्य आणि अर्वाच्च भाषेत...
भाजपचे आमदार राम कदम यांचा वाचाळगिरीचा प्रताप ताजा असतानाच आता शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आता भर घातलीये. माध्यमांमुळे समाजात राजकारणाची घाणेरडी प्रतिमा तयार...
पाटोदाः राज्यातील पत्रकार आता एकजूट झाले आहेत.त्याचं वारंवार प्रत्यंतर येत आहे.काल रात्री पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील सरपंच पतीनं पाटोदा येथील पत्रकार दयानंद हरिभाऊ सोनवणे...
औरंगाबादच्या वाळुंज परिसरात आंदोलकांच्या मारहाणीत पत्रकार सुदाम गायकवाड आणि एक पत्रकार जखमी झाले आहेत. सुदाम गायकवाड यांना घाटामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार...
पासपोर्ट नूतनीकरण पडताळणीसाठी आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने आपल्याबरोबर अश्लील कृती करुन जबरदस्तीने मिठी मारली असा आरोप गाझियबादमध्ये राहणाऱ्या एका महिला पत्रकाराने केला आहे. महिला पत्रकाराने...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...