जालना येथील मत्सोदरी दैनिकाचे प्रतिनिधी अच्युत दगडोजी मोरे यांच्यावर काही गावगुंडांनी लाठ्या,काठया आणि लोखंडी गजांनी हल्ला केला आहे.या हल्ल्यात मोरे गंभीर जखमी झाले असून...
रायगड जिल्हयातील रेवदंडा येथील आगरकोट किल्ल्याच्या झालेल्या दुरावस्थेचे छायांकन कऱण्यासाठी किल्ल्यात गेलेले पत्रकार महेंद्र खैरे यांना काल मारहाण करण्यात आली.याची तक्रार रेवदंडा पोलिसात करण्यात...
पनवेल: पनवेल येथील दैनिक कर्नाळा या दैनिकाच्या पत्रकाराला मारहाण करण्याचा प्रकार पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात घडला आहे.शनिवारी रात्री १० च्या सुमारास शिरढोण गावातील तीन...
दौड तालुक्यातील पाटस येथील पत्रकार आणि दौड तालुका मराठी पत्रकार संघाचे सहसचिव संजय सोनवणे आज दुपारी पाटस येथील बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता तेथे...
माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर यांच्या लातूरमधील स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन स्कूल मधील वसतिगृहात आदिवासी विद्यार्थ्यांना चक्क...
पत्रकारांवर कधी शारीरिक हल्ले करून ,कधी नोकर्यांवर गदा आणून ,तर कधी खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा सातत्यानं राज्यात प्रयत्न होत असतो....
पत्रकारांवरील हल्ल्याच्या किंवा धमक्याच्या काल राज्यात दोन घटना घडल्याचे समोर आले आहे.पहिली घटना आहे पुणे जिल्हयातील मावळ तालुक्यातील कामशेत येथील.तेथे बंटी वाळुंज या मनसे...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...