महाराष्ट्रात काल आणि आज मुंबई आणि औरंगाबाद येथे दोन पत्रकारांवर हल्ले झाले तर अंबाजोगाई येथील दोन पत्रकारांना गंभीर गुन्हयात अडकवून माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रकार...
पत्रकारावर हल्ला
कऱणारा रात्री 2 वाजता अटकेत
सातारा जिल्हयाच्या जावळी तालुक्यातील बामणोली येथील पुढारीचे प्रतिनिधी निलेश शिंदे यांना काल रात्री बामणोली आश्रम शाळेतील अधिक्षक यांनी...
ग्रामीण भागात पत्रकारांना कश्याप्रकारांना सामोरे जावे लागते याचे मासलेवाईक उदाहरण म्हणून खालील क्लीप मी मद्दाम येथे देत आहे,घटना बीड जिल्हयातील आहे.दिव्यअग्नि नावाचे दैनिक बीडमधून...
भाकरदन तालुक्यातील वालसा वडा येथील पत्रकार गजानन राऊत यांनी सकाळमध्ये दिलेल्या बातमीचा राग धरून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला.रात्रीच्या वेळेस काही जण त्यांच्या आले आणि...
जत येथील टीव्ही रिपोर्टर हरिश शेटे यांच्यावर काल रात्री साडेदहाच्या सुमारास जमावाने हल्ला चढविला.ज्या ठिकाणी दुष्काळग्रस्त पाण्यासाठी उपोषणाला बसले होते त्याच्या समोरच जतच्या कोतवालाच्या...
नाशिक येथील महाराष्ट्र टाइम्सचे पंकज चांडोले,दीव्य मराठीचे प्रदीप मोरे व न्यूज नाईनचे कुरेशी या तीन पत्रकारांना मैत्रियच्या एजन्टांकडून झालेल्या मारहाणीचा पत्रकार हल्ला विरोधी कृती...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...