ज्येष्ठ पत्रकार आणि सामजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची बेंगळुरूत निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. चार हल्लेखोरांनी घरात घुसून गौरी यांच्यावर जवळून गोळ्या...
राजकारणी,गुंड,माफिया आणि हितसंबंधी यांच्याकडून वर्षानुवर्षे पत्रकारांवर हल्ले होत असतात.हे हल्ले रोखण्यासाठी सरकारला आता कायदाही करावा लागला आहे.हे सारं असताना एखादा पुढारी जर म्हणत असेल...
केंद्र सरकार म्हणतेय,महाराष्ट्रात केवळ एकाच पत्रकारावर हल्ला
"खोटं बोल पण रेटून बोल" असा वाक्प्रचार ग्रामीण भागात रूढ आहे.सरकारचं एकूण वर्तन असंच आहे.किती थापा माराव्यात आणि...
झारखंडमध्ये पत्रकारांची हत्या
पाटणा, १४ मे, (हिं.स.) बिहार व झारखंडमध्ये गेल्या चोवीस तासात दोन पत्रकारांची हत्या झाली आहे. बिहारच्या सीवानमध्ये 'हिंदुस्तान' या हिंदी वृत्तपत्राचे वरिष्ठ...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...