Friday, March 29, 2024
Home मी एसेम समाजकारण

समाजकारण

दुनिया के हक की बात करनेवाले अपने हक के लिए आवाज बुलंद कब करोंगे ?

  गजेंद्रसिंह यांची हत्या झाल्याच्या घटनेला आता अाठ दिवस लोटले आहेत.मात्र आरोपीला अटक नाही.त्यासाठी माध्यमंही आक्रमक झाली आहेत असं दिसत नाही.जगाच्या हक्काच्या गोष्टी करणारे पत्रकार...

अलिबागचं “वैभव” संपलं

अलिबाग येथील ज्य़ष्ठ फ़ौजदारी वकिल आणि माजी मंत्री दत्ताजीराव तथा भाऊ खानविलकर यांच्या निधनाची बातमी नक्कीच व्यतिथ कऱणारी आहे.रायग़डच्या राजकारणाची नस ना नस माहित...

कोकणात काय घडलं ,काय बिघडलं ?

महाराष्ट्रात  सत्तेत राहिलेल्या  कॉग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात कोकणात टोकाचं शत्रूत्व होतं.दोन्ही पक्ष उठसुठ परस्परांना संपविण्याचीच भाषा करायचे..तथाकथित जातीयवादी आणि धर्मान्ध पक्ष आपले  शत्रू  आहेत की आपणच...

बळीराजा संतापला,संपावर गेला

जळगाव जिल्हयातील सात गावातील 200 शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेल्याची बातमी झी-24 तासनं दिलीय.साऱ्यांना डोळे विस्फारायला लावणारी ही बातमी आहे,असंघटीत,देशभर विखुरलेला शेतकरी संपावर...

बॅेकेच्या दारात वृध्देचा मृत्यू

बीड  जिल्हयातील वडवणी येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर एका वृध्द महिलेचा मृत्यू झालाय.पद्ममीनबाई ग्यानबा जावळे असं या महिलेचं नाव.वय वर्षे75.गाव तालुक्यातीलच खडकी देवळा.आपले...

एन.एच.-17वर 287 बळी

मुंबई-गोवा महामार्गाच्या संपूर्ण चौपदरीकरणासाठी महाराष्ट्राचे एक शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय मंत्र्यांची भेट ेघेईल असे आश्वासन महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी काल विधान परिषदेत दिले आहे.या घोषणेचे...

अंदमानातही सावरकरांची ऊपेक्षा ...

सफर अंदमानची    चेन्नई येथून दोन तासांचा प्रवास करून आमचं विमान पोर्टब्लेअरच्या विमान तळावर "लॅंन्ड' झालं तेव्हा दुपारचे साडेअकरा वाजले होते.ऊन्हाळा अजून सुरू  व्हायचा होता,तरीही...

माहित आहे? भाई कोतवाल कोण होते ?

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या भारतपूत्रांनी बलिदान केले त्यात रायगड जिल्हयातील  वीर भाई कोतवाल यांचा उल्लेख करावाच लागेल.दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळात अनेक वीरांची उपेक्षा झाली त्यात भाई...
Stay Connected
22,735FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
Latest Articles

आपला एस.एम

आपले एस.एम पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...

पत्रकार संघटना आक्रमक

पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...

पत्रकारांची घोर फसवणूक..

… महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...

“जंजिरा मुक्ती लढ्याची” उपेक्षा का?

मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का? 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...

PCI चे स्वागतार्ह प्रयत्न

पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...
error: Content is protected !!