मी आणि राजू वाघमारे आणि अन्य काही पत्रकार मित्र तीन दिवस अंाध्रच्या दौऱ्यावर आहोत .हैदराबादेत काही पत्रकारांची भेट होणार आहे.आंध्र सरकारने पत्रकारांसाठी कोणत्या योजना...
संतांची भूमी उजाड होतेय,,,
गारपीटीनं मराठवाड्याचं कंबरडं मोडलंय
तुफान वादळ,जोरदार पाऊस आणि गारांचा जीवघेणाम मारा होत असताना मी मराठवाड्यात होतो.गारांचा मारा मराठवाडयाला नवा नसला तरी गेल्या...
काल उरणमध्ये होतो.विधीमंडळ आणि वार्ताहर संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण पुरो यांचा माझ्या हस्ते सत्कार झाला.अघ्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहरातील सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येणं,सत्कार समिती स्थापन...
पत्रकारांनी पेन्शनसाठी सरकारकडं लाचारी करू नये,आपला स्वाभिमानी बाणा दाखवावा असे सल्ले देणाऱ्या मुंबईस्थित काही सुखवस्तू पत्रकार मित्रांनी पत्रकारांना पेन्शनची किती गरज आहे हे जाणून...
सफर अंदमानची
चेन्नई येथून दोन तासांचा प्रवास करून आमचं विमान पोर्टब्लेअरच्या विमान तळावर "लॅंन्ड' झालं तेव्हा दुपारचे साडेअकरा वाजले होते.ऊन्हाळा अजून सुरू व्हायचा होता,तरीही...
अलिबागमध्ये असतानाचा माझा एक जुना सहकारी बापू आफळे याचं निधन झाल्याची बातमी मन अस्वस्थ करून गेली.खरं तर बापूचं वय काही जाण्यासारखं नव्हतंच.आत्ताच तो साठीत...
3 वर्षे, 1036 पोस्ट आणि 25,008 व्हिजिटर्स. हा लेखाजोखा आहे माझ्या ब्लॉगचा.महाराष्ट्रात पत्रकारांवर हल्ले वाढले होते.पत्रकार रोज अनेक प्रश्नांशी झगडत होते.ज्याच्या हातात माध्यमं आहेत,जी...
15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं.सारी संस्थानं भारतात विलिन झाली.अपवाद होता तो,जुनागड,हैदराबाद,जम्मू-काश्मीर आणि मुरूड जंजिरा संस्थानचा.जुनागड,हैदराबाद आणि जंजिरा संस्थानात राजे मुस्लिम होते.प्रजा हिंदू होती.जम्मू-काश्मीरमध्ये...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...