कोेकणात पुन्हा एकदा राजकीय धुमसान सुरूय.पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण असं की,निवडणुका असोत नसोत कोकणात दर चार-दोन महिन्यात राजकीय "दंगल" होतच असते.निवडणुका आहेत म्हटल्यावर त्याची...
"पद्म" हे देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहेत.ते देण्याबाबत काही निकषही आहेत.बऱ्याचदा हे निकष खुंटीला बांधून ठेवले जातात.नको त्या व्यक्तींना पुरस्कार देण्यासाठी... मग मागणी होते...
माळीण दुर्घटनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी " धोकादायक गावांचं पुनर्वसन आवश्यक असल्याचं" मत व्यक्त केलं.ते म्हणाले, "माळीण दुर्घटनेची...
एस.एम.देशमुख
पुणे जिल्हयाच्या आंबेगाव तालुक्यातील माळिण गावावर आज सकाळी दरड कोसळळी.चाळीस घरं गाडली गेली आहेत.त्यात किती लोकांचा बळी गेला हे ढिगारे पुर्ण उपसल्याशिवाय समजणार नाही.आज...
म हा राष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला येत्या 4 ऑगस्ट 1४ रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत.या चार वर्षांच्या काळात समितीनं वेगवेगळ्या पध्दतीनं आंदोलनं करून पत्रकार...
नारायण राणे रत्नागिरीत उध्दव ठाकरे यांच्यावर बरसले आहेत.उध्दव ठाकरेंचा त्यानी एकेरी उल्लेख करीत त्याचं वस्त्रहरण करण्याचीही धमकी दिली आहे.राणे नाराज आहेत कॉग्रेस नेत्यांवर .ते...
कोकणात सध्या जोरदार पाऊस पडतोय.नद्या,नाले दुथडी भरून वाहात आहेत.निसर्गानंही हिरवा शालू परिधान केलेला असल्यानं वातावरण आल्हाददायक आहे.भात लावणी सुरू असल्यानं शेतकरीही आनंदी आहेत. विधानसभा जवळ...
बीड जिल्हयातील 70 टक्के जनतेनं अजून रेल्वेतून प्रवास केलेलाच नाही तर जवळपास पन्नास टक्के जनतेनं अजून रेल्वे पाहिली देखील नाही हे बीडच्या बाहेरच्या जनतेला...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...