अश्विन मुळे,गेवराई
एका जिद्दी तरूण शेतकर्याची 'सक्सेस स्टोरी'
शेती क्षेत्रातील समस्यांना अंत नाही..वीज आहे तर पाणी नाही,पाणी आहे तर विज कधी आणि किती दिवस बेपत्ता होईल...
पाणीदार गावासाठी
सत्कार भाऊंचा..
दुष्काळाच्या घनदाट छायेत वावरणारं देवडी गाव पुन्हा पाणीदार व्हावं, गावातील पाणी समस्या कायम स्वरूपी हद्दपार व्हावी ही आमचे वडील माणिकराव...
विजय… पत्रकारांच्या एकजुटीचा..
अलिबागचे पत्रकार हर्षद कशाळकर यांच्यावर आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले.. जयंत पाटील यांना अपेक्षित नसलेली एकजूट...
अलिबागेत पत्रकारांचा मोर्चा
अलिबाग : लोकसत्ताचे अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांना शेकाप आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्हयातील पत्रकारांनी...
पत्रकारांकडून खंडीभर अपेक्षा ठेवणारा समाज,
पत्रकारांवर हल्ले होतात तेव्हा थंड का असतो
पत्रकारांनी पत्रकारिता कशी करावी ? याचे डोस राजकारणी वारंवार पत्रकारांना पाजत असतात.समाजाच्याही पत्रकारांकडून खंडीभर अपेक्षा...
बेंगलुरू ः राजकीय पक्ष कोणताही असो मिडियाच्या बाबतीत त्या सर्वांची भूमिका,मतं मात्र समान असतात.आपल्याला अडचणीत आणणारी बातमी आली की,मिडियावर अंकुश आणण्याची भाषा ते करतात,आणि...
मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया सेलच्या राज्य निमंत्रक पदी बापूसाहेब गोरे तर राज्य समन्वयक म्हणून अनिल वाघमारे यांची निवड जाहीर!
राज्यातील आठ हजार पत्रकारांचे यशस्वी...
SM. माझा मित्र, पती...सर्वस्व...
लढावू पत्रकार,उत्तम संघटक, विचारवंत, राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ता.. शेतीची आवड आणि उत्तम जाण असणारा 'कृषीमित्र', गरजूंच्या मदतीला धावून जाणारा संवेदनशील माणूस...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...