विठ्ठल लक्ष्मण तथा भाई कोतवाल याचं नाव आजच्या पिढीला माहिती असण्याची शक्यता नाही.कारण इतिहासातील ज्या घटना सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारख्या आहेत त्यावर कमी चर्चा होते आणि...
एस.एम.देशमुख यांचा 25 जानेवारीला माजलगावमध्ये
अजित पवार यांच्या हस्ते सत्कार
मुंबई : पत्रकार संरक्षण कायदा ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे सरकारला करावा लागला त्या एस. एम.देशमुख यांचा...
एस.एम.देशमुख, अनिकुमार साळवे याना माजलगाव पत्रकार संघाचे पुरस्कार जाहिर- उपमुख्यमंत्री ना.अजित पवारांच्या हस्ते होणार वितरण
एस.एम.देशमुख यांचं महाविद्यालयीन शिक्षण तसेच पत्रकारितेला सुरूवात माजलगावमधून झाली.त्या...
दोन मित्रांसाठी..दोन शब्द..
सुभाष चौरे आणि अनिल वाघमारे यांच्यात बरीच साम्यस्थळं आहेत.दोघंही बीड जिल्हयाच्या अतिमागास भागातून आलेले . .कौटुंबिक पार्श्वभूमी दोघांचीही सारखीच..जिल्हयातील पत्रकारातीत स्वतःचं अस्तित्व...
प्रिन्ट मिडियाचं अस्तित्व धोक्यात आले असल्यानं आणि अनेक मान्यवर वृत्तपत्रंही शेवटचे आचके देत असल्यानं बहुतेक वृत्तपत्रांनी आपल्या ऑनलाईन आवृत्या सुरू केल्या आहेत.एवढंच नव्हे तर इटीव्ही...
माहिती आणि जनसंपर्क विभागालाहवाय स्वतंत्र कॅबिनेट मंत्री..
माहिती आणि जनसंपर्क विभागाचं महत्व वेगळं सांगण्याची गरज नाही.. सरकारची प़तिमा तयार करणं आणि ती उंचावणं हे महत्वाचं...
पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकार्यांना देवडीग्रामस्तांनी हाकलून लावले
अगोदर दुष्काळ आणि नंतर अतिवृष्टीनं शेतकरी पुरता नाडला गेला.ही झाली अस्मानी..आता सुलतानीचा अनुभव राज्यातील शेतकरी...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...