महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
विजय फणशीकर आणि रमेश पतंगे यांना
लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबईः सरकारला आठवण होईल तेव्हा पत्रकारांसाठीच्या...
#MeToo चळवळीचे फटके माध्यमांना बसू लागले आहेत.त्यामुळं माध्यमातील दिग्गज चेहरे अडचणीत येत आहेत.भूतपूर्व पत्रकार आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्यावरही लैगीक शोषनाचे आरोप झाले...
शिवशाहीतून पत्रकारांना मोफत प्रवासअधिस्वीकृतीधारक पत्रकारांना शिवशाहीतून प्रवास करण्यासंबंधीचा शासनादेश ( जीआर शासन निर्णय क्रमांक एसटीसी-1017 / प्र.क्र.525 / परि-1 दिनांक 9 ऑक्टोबर 2018 )...
चेन्नईः एखादया उच्चपदस्थ व्यक्तीच्या विरोधात एखादी बातमी छापली किंवा लेख लिहिला तर तो देशद्रोह होऊ शकतो काय? नाही . पण हल्ली वातावरणच असंय की,काहीही...
राजकारण, अर्थकारण व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे जाणकार, ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र टाइम्सचे माजी वरिष्ठ सहाय्यक संपादक सुहास फडके यांचं आज मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अल्पशा आजारानं निधन झालं. ते ६४...
कोणी काहीही म्हणू देत,,कोणी कसलेही तर्क लढवू देत..,रायगड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे हेच असतील हे नक्की.याची मुख्य दोन कारणं आहेत.पहिलं असं...
रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी लवकरच हिंदीमध्ये रिपब्लिक टीव्ही सुरू करीत आहेत.2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपुर्वी ते लाँच व्हावं असा प्रयत्न अर्णब यांचा आहे.त्यासाठी 120 कोटी...
अलिबागः माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कर्नाळा-तारा भागातील फार्म हाऊसची भिंत आज पाडण्यात आली.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे..या कामात ही भिंत अडथळा ठरत...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...