टाइम्स नाऊचे पत्रकार हरमन
हल्ल्यात गंभीर जखमी
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने केला निषेध
मुूंबईः मुंबईतील 'टाइम्स नाऊ'चे पत्रकार हरमन गोम्ज यांच्यावर काल रात्री गावदेवी पोलीस स्टेशनजवळ...
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी आपल्या जीवनाची सुरूवात वृत्तपत्र विके्रेता म्हणून केली.नंतर ते विख्यात वैज्ञानिक आणि भारताचे राष्ट्रपती झाले.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजे 15 ऑक्टोबर हा...
सौदी अरेबियातील वॉशिग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या गायब होण्यावरून आंतरराष्ट्रीय संबंध पुन्हा ताणले गेल्याचे चित्र आहे.खाशोगी 2 ऑक्टोबरपासून उस्तंबूलमधून गायब झाले आहेत.हा विषय...
नवी दिल्लीः महिलांवर अत्याचार करणार्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज संसद मार्गावर पत्रकार संघटनांनी निदर्शने करून सरकारचे लक्ष या महत्वाच्या विषयाकडं वळविण्याचा प्रयत्न केला.ज्या...
एम.जे.अकबर यांच्यावर चार महिलांनी आरोप करून चार दिवस झाले.कोणतीच कारवाई झालेली नाही.अमित शहा यांनी त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात येईल असं म्हटलं असलं तरी ती...
तुळजापूर ः तुळजापूर येथील दीव्य मराठीचे प्रतिनिधी प्रदीप अमृतराव यांच्यावर गुरूवारी काही गुंडांनी हल्ला केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
तुळजापूर येथील कमानवेश भागात काही गुंडांनी...
तुमचा दाभोळकर- पानसरे होईल अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना जिवे मारण्याची काल धमकी दिली गेली आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती याचा तीव्र...
नवी दिल्लीः केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांची गच्छंती अटळ आहे.त्यांच्यावर नऊ महिला पत्रकारांनी लैगिक शोषनाचे आरोप केल्यानंतर तेच नव्हे तर भाजप अडचणीत आली.एम.जे अकबर...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...