घना 11 फेब्रुवारीची आहे.त्या दिवशी आम्ही अधिस्वीकृती समितीच्या बैठकीच्या निमित्तानं रत्नागिरीतच होतो.परिषदेचीही बैठक होती.दुपारी 11 च्या सुमारास रत्नागिरी येथील झी-24 तासचे प्रतिनिधी प्रणव पोळेकरांशी आमची...
देवकांत बरुआ ही वल्ली आजच्या तरूण पिढीला माहितीअसण्याचं कारण नाही.पण आणीबाणीत आणि तत्पुर्वीच्या कालखंडात ज्या ज्या कॉग्रेसी नेत्यांनी उच्छाद मांडला होता त्यात देवकांत बरुआ...
मांडवा ते अलिबाग या पट्ट्यात अनेक धनिकांचे बंगले आहेत.विजय मल्ल्याचा आलिशान बंगला मांडव्यात आहे तर नीरव मोदी या लफंग्याचा बंगला अलिबागनजिक किहिम बीचवर आहे.सीआरझेड...
मांडवा ते अलिबाग या पट्ट्यात अनेक धनिकांचे बंगले आहेत.विजय मल्ल्याचा आलिशान बंगला मांडव्यात आहे तर नीरव मोदी या लफंग्याचा बंगला अलिबागनजिक किहिम बीचवर आहे.सीआरझेड...
"साहित्यिक कोणत्याच मुद्यांवर काहीही भूमिका घेत नाहीत' अशी टीका मध्यंतरी राज ठाकरे यांनी केली होती.माझं मतंही असंच आहे.पत्रकार,साहित्यिक,व्यंगचित्रकार,कवी हा असा एक घटक आहे की,त्यांनी...
केवळ भक्तांच्या तणावमुक्तीसाठी ...
निरव महोदयांनी तमाम भक्त मंडळींची कमालीची गोची करून टाकलीय. विरोधकांच्या टीकेला तोंड कसं द्यावं हेच .त्यांना उमगणास झालंय .त्यामुळं हे प्रकरण...
आणखी 740 वृत्तपत्रांचा 'गळा आवळायला' सरकार सज्ज
सर्वाधिक फटका 'ब' श्रेणीतील दैनिकांना बसणार
मुंबईः माहिती आणि जनसंपर्क विभागानं वेगवेगळी कारणं देत 324 वृत्तपत्रे सरकारच्या जाहिरात यादीवरून...
सिंहगडाची वाट बिकट..
भजी,भाकरी,वाटलेली चटणी,झुणका आणि मडक्यातलं दही खावं वाटलं की,आम्ही सिंहगडावर जातो ..म्हणजे जायचो .. प्रसन्न करणारी थंड हवा आणि गरमा गरम जेवण याचा...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...