प्रश्न विचारणे पडले महागात..आणखी एका पत्रकाराची गच्छंती
प्रश्न विचारणं हे पत्रकाराचं काम आहे.विचारले जाणारे प्रश्न ज्यांना प्रश्न विचारायचे असतात त्यांना आवडलेच पाहिजेत असं नाही.मात्र हल्ली...
मुंबई-गोवा महामार्गावर लोणारे नजिक आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत.परस्पर विरूध्द दिशेने येणार्या ट्रक एकमेकावर आदळून झालेल्या या अपघातात...
टीव्हीवर ऑनएअर शो सुरू असताना दोन अँकरमध्ये कडाक्याचे लागलेले भांडण,एका अँकरने आपल्या लहान मुलीला घेऊन केलेले अॅकरिंगच्या घटना ताज्या असतानाच आता अशीच एक भन्नाट...
मल्याळम पत्रिका गृहलक्ष्मीच्या ताज्या अंकावरील मुखपृष्ठावरून सध्या वादंग उठलं आहे.या अंकावर स्तनपान करणार्या एका मॉडेलचा फोटो प्रसिध्द केला गेलाय.गिलू जोसेफ असं या मॉडेलंच नावय.मुलाला...
भिरा यंदाही तापलंय ...
'सर्वाधिक पाऊस पडणारा प्रदेश ' अशी ओळख असलेल्या रायगडची आता महाराष्ट्रात 'सर्वाधिक तापणारा परिसर' ही नवीन ओळख निर्माण होत आहे..गेल्या वर्षीच्या...
पाच महिने झाले पत्रकार गौरी लंकेश यांची हत्त्या होऊन. आज त्यांच्या हत्ये प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे.नवीनकुमार हा हिंदु युवा सेनेचे संस्थापक...
जगाची दुःख वेशिवर टांगणारा,लोकांना न्याय मिळावा यासाठी अहोरात्र धडपडणारा पत्रकार स्वतः जेव्हा अडचणीत येतो तेव्हा त्याच्याबरोबर कोणीच नसते.रत्नागिरीचे झी-24 तास वाहिनीचे पत्रकार प्रणव पोळेकर...
टॉक शो सुरू आहे..अशा स्थितीत दोन अँकर चर्चा करण्याचे सोडून परस्परांवर भिडले तर..प्रेक्षकांनी काय करावं..असाच प्रश्न एका टीव्ही चॅनलच्या प्रेक्षकांना पडल्याशिवाय राहिला नसेल.टीव्हीवर चालणार्या...
आपले एस.एम
पत्रकारांवरील हल्ले, पत्रकारांना धमक्या, पत्रकारांना शिविगाळ,पत्रकारांवरील खोटे गुन्हे, पत्रकारांना ट्रोल करण्याच्या घटना दररोज घडत असतात.. मात्र कधी तरी पत्रकारांची सवाद्य, उघड्या जीपमधून मिरवणूक...
पत्रकार संघटना आक्रमकमुंबईत बैठक संपन्न
रायगड : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला.. मात्र त्याची अंमलबजावणी होणार नाही याची दक्षता घेत सरकारने कायद्याचं नोटिफिकेशन...
…
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदाचअस्तित्वात नाही : धक्कादायक वास्तव समोर .सरकारनं राज्यातील पत्रकारांची घोरफसवणूक केल्याचा एस.एम देशमुख यांचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गेल्या...
मग जंजिरा मुक्ती दिनाकडं सरकारचं दुर्लक्ष का?
17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून मराठवाड्यात सर्वत्र शासकीय उत्सव म्हणून साजरा केला जातो.. छत्रपती संभाजीनगर...
पीसीआयचे स्वागतार्ह प्रयत्न
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संसदेच्या कायद्यानं स्थापन झालेली (संवैधानिक) अर्ध न्यायीक अशी व्यवस्था आहे.. मोठे अधिकार असले तरी प्रभावहीन अशी ही...