मिडियाच्या नावानं बोंबा मारण्याची सर्वपक्षीय पुढार्‍यांना खोड आहे.अशा विधानावर प्रतिक्रिया देण्याचीही गरज नाही.मात्र शेतकर्‍यांचे नेते असलेले नोटाबंदीची झळ शेतकर्‍यांना बसली नाही असं जेव्हा म्हणतात तेव्हा यांच्या हेतूबद्दलच शंका यायला लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here