नारळ रोपवाटिकेचा रोह्यात शुभारंभ

0
757

नोकरीच्या मागे न लागता,नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करीत रायगडच्या शेतकऱ्यांनी रायगडचा नारळ असे ब्रॅन्ड नेम तयार केले पाहिजे असे आवाहन रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी शुक्रवारी रोहा येथील एका कार्यक्रमात बोलताना केले.

नारळ विकास मंडळाच्या प्रदेशिक नारळ रोपवाटिकेचा शुभारंभ काल रोह्यात झाला.त्यावेळी सुनील तटकरे बोलत होते.नारळ विकास मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजाभाऊ लिमये यांनी नारळ विकास मंडळाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.कार्यक्रमास शेतकरयांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here